‘वक्फ’ मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपींग’ करा   

आमदार रईस शेख यांची मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्य वक्फ मंडळाकडे ३७ हजार ३३० हेक्टर जमीन असून त्यापैकी ६० टक्के जमिनीवर अतिक्रमणे झालेली आहेत. वक्फ मालमत्तांचा योग्य सांभाळ होण्यासाठी हैदराबादच्या निजाम पुराभिलेखागारातील नोंदीनुसार राज्यातील ‘वक्फ’च्या सर्व मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपींग’ करण्यात यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

Related Articles